🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांचा पुनर्विकास
करावा🚩
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांची नियमीत
पुनर्बांधणी, पुनर्विकास आणि संवर्धन करावे
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांचा नियमीत देखरेख करावी
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांवर नियमीत पारंपरिक
मावळा पद्धतीची सुरक्षा रक्षक (सेक्युरिटी गार्ड) सेवा असावी
विशेष सूचना :
महाराष्ट्र शासनाने आपला हा शिव विचार 🚩 यापूर्वीच अंशतः मान्य केला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा